Friday, 30 November 2018

केम छो गुजरात !
सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन , बिंबा , डीजी नंदेश्वर स्टाफ होते . मी दोनी आफिस चा इंटर्नल ऑडिटर होता . हे आफिस नव एक्ससिलसिओर टेलिज जवळ विटी ला होते. मी अर्धा दिवस इकडे तिकडे करीत असे .
ऑडिटर म्हणून कुठे काय भ्रस्टाचार चालला आहे याची मला चांगली जाणीव होती . माझी रिपोर्टींग कॉर्पोरेट आफिस , बंगलोर ला चीफ इंटर्नल ऑडिटर ला होती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टींग रेजिवल मॅनेजर ला.
या वेळी मी सामाजिक , शैक्षणिक कार्याला वाहून घ्याचे ठरविले . बहुजन एडुकेशन फौंडेशन ऑफ इंडिया नावाची संस्था काढली , ट्रस्ट म्हणून नोंदणी करून घेतली . व पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल काढली . मी अध्यक्ष होतो , जगझापे सेक्रेटरी , जोधे कोशाध्यक्ष . मूळ भारतीय विचार मंच सुरू केला . वेळ अपौरा पडायला लागला . शाळेला मान्यता मिळवायची होती . माझे मुंबईला राहणे जरुरी होते . मी रेजिनल ऑफिस आफिसर असोसिअन चा अध्यक्ष सुद्धा होता .
नेमके याच वेळी अहमदाबाद सब आफिस चे अप ग्रादशन करून त्याला रेजिनल आफिस बनविण्यात आले . मला अहमदाबाद ला ट्रान्सफर केले गेले , आफिसर अससोसिएशन ने ट्रान्सफर करू नका म्हणून अर्ज दिला . माझे म्हणणे होते मी अकाउंट्स आफिसर आहे , खाली एस्सी अकाऊंट्स आफिसर आहे तो जुनिअर आहे त्याला पाठवा किव्हा मला वर चे प्रमोशन द्या .
अनिच्छेने अहमेदबाद ला गेलो , डबल एस्टॅब्लिशमेंट , डबल खर्च , वरून संस्थेचे , शाळेचे , विचार मंच चे काम सफर होणार मी फार वैतागून गेलो .
अहमेदबाद ला पीडी गुप्ता दिल्ली वरून मॅनेजर म्हणून आले होते . दंडायढपणी अशी अशी मी मॅनेजर बंगलोर वरून , शिव प्रकाश इंजिनेर नाव नियुक्त , हरेंद्र सिंग , पर्सनल आफिसर नाव नियुक्त , शशिकुमार , सब आफिसर इंजिनेर तितलाच . स्टाफ युनिअन स्ट्रॉंग आणि लुढकू बंगलोर ला जॉर्ज फर्नांडिस चा भाऊ आफिसर असूनही अध्यक्ष , मुंबई ला मालंडकर लुढकू नेता , खात्री लुढकू नेता .
अकाऊंट्स ला स्टाफ नाही , ऍडमिन ला नाही . डेली बेसिस वर स्थानीय स्टाफ घ्यायचे ठरले , बापू गजबे अटेंडंट म्हणून घेतले . पुढे गिरधर गजबे अकाउंट्स स्टाफ म्हणून घेतले . दोघेही नंतर चांगल्या नौकरी साठी सोडून गेले , बापू मिलिटरी मध्ये तर गिरीधर गजबे टाटा रिचर्स सेंटर मुंबईला , तिथून ते पुढे महिला विद्यापीठात सहायक रजिस्टर , आता क्लास एक अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार आहेत .
अहमेदबाद ला मी मणिनगर येथे परमार यांचे घरी भाड्याने राहत असे . सुशिक्षित कुटुंब , एक मुलगा शिक्षक , दुसरा इंजिनेर , तिसरं दाताचा एम डी डॉक्टर . आमच्या आफिस पासून जवळच ५ मिनिटाचे चालत अनंतरवर . दंडायढपणी , शिवप्रकाश , मी आम्ही त्याच भागात राहायचे , शशिकुमार जरा लांब तर सिंग नदी पलीकडे . युनिअन ला रेजिनल आफिस नको होते आणि बनविले तर युनिट सारखे प्रमोशन द्या असे त्यांचे म्हणणे होते . काम न करणे , पेन डाउन , स्लोव काम , असहयोग असे त्यांचे शास्त्र होते . ते दिवस फार वाईट होते . मोदी मिनीनगर मधूनच निवळडून गेले होते , हिंदू - मुसलमान दंगली ने शहर होरप
डून निघाले होते . फार भीतीचे वातावरण होते .
मिल वोर्कर्स च्या गंभीर समश्या होत्या . पी एफ , ग्रातूइटी अडली होती ,मिल बंद झाल्या मुले बेकारी वाढली होती . मी तेव्हा त्यांचे साठी अखिल भारतीय श्रमिक अनयाय निर्मूलन लोक समिती बनविली ती युनिअन म्हणून रजिस्टर करून घेतली व थोडा कामाला लागलो . नवीन काही स्टाफ लागला होता तो आणि काही जुने स्टाफ याना मालंडकर , खात्री पसंद न्हवते तेव्हा त्यांनी मला कार्याध्यक्ष व आमदाबाद चे काँग्रेस चे आमदार राजपूत याना अध्यक्ष बनवून आय टी आय रेजिनल एम्प्लॉयीस काँग्रेस युनियन बनविली . आफिस अससोसिएशन चा अध्यक्ष , स्टाफ युनिअन चा कार्याध्यक्ष असे दोन्ही पद मी भूषविले .
काही दिवसाने मला काँग्रेस एस चे मंत्रीही उन्नी कृष्णांन यांच्या पीए आफिस ला फोन आला . दिल्लीला लगेच या काँग्रेस एस , गुजरात प्रदेश से महामंत्री व्हा , प्रदेश कार्यकारणी बनवा , अध्यक्ष बनवा , निवळणूक लढावा . मी दिल्ली ला गेलो , पिजी गवई , ऍड धांडें , वसुमती , उंनी कृष्ण यांची भेट झाली , गुजरात प्रदेश महामंत्री काँग्रेस एस चे पात्र मला दिले .
फॉर्म वर सही करण्याचे अधिकार दिले , गुजरात एस्सेमबी च्या निवडणूक जवळच होती मी कामाला लागलो बऱ्याच लोकांच्या गाठी भेटी घेतल्या , दहा लोक पार्टी तिकीट साठी अप्रोच झाले . काही जागा लढविल्या तेव्हा पार्टी चा प्रतिनिधी म्हणून मला अहमेदबाद रेडिओ स्टेशन वर लोकांना उद्देशून भाषण करण्या साठी बोलविण्यात आले . तेव्हा मी सुरवात केली केम छो गुजरात !
रेडिओ वर भाषण झाले . निवडणूक झाली , पक्ष्याच्या कामाला लागलो , पीडी गुप्ता रेजिनल मानेजर ने एक दिवस बोलविले , राऊत तुम्हाला त्वरित बंगलोर ला बोलाविले आहे . मुंबई ट्रान्फर !
नेटिविस्ट डी डी राऊत

Thursday, 29 November 2018

माझा मित्र अनिल टंक
मॅट्रिक नांतर मी सावनेर ला शिकायला गेलो . मोठं भाऊ श्रीकांत तेव्हा सावनेर तहिसल ऑफिस मध्ये नाजीर म्हणून कामाला होता . १९६६ मंधे नव्याने स्थापन झालेल्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मी बी कॉम फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतले . त्या कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर र त्र गोसेवाडे श्रीकांत दादा चे परिचितांचं नव्हते तर ते आमच्या गाव पवनी चे जावई सुद्धा होते . गोसेवाडे सरांचे सासरे म्हजें आज जे पावनीला प्रसिद्ध लक्समि - रामा संस्कृतक हाल पवनी बाजार जवळ आहे त्याचे मालक . पूर्वी यांचे कलाराचे मोठे दुकान बाजार जवळच होते . दोन माळ्याची हवेली , खाली पुढे दुकान आणि वर पाढीमागे रहाणे . शेती , साधन , प्रतिष्टीत कुटुंब म्हणून ओळखले जात . जातीने कलार म्हणून कलाराचे दुकान म्हणूनच परिचय .
गोसेवाडे सरांचे पवनी येणे जाणे राहत असे . सर पूर्वी धरमपेठ कॉलेज मध्ये इकॉनॉमिक्स चे प्राध्यापक होते , पुढे डॉक्टरेट करून आता ते सावनेर च्या नवीन आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते ,गोरेपान , उंच , मजबूत बांधा , उन्नत माथा , रुबाबदार चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तर इकॉनॉमिक्स शिकविण्यात त्यांचं हातखंडा होता .
१९६६-६९ असे तीन वर्ष मी सावनेर ला श्रीकांत दादा बरोबर राहून शिकलो . दादाचे १९६६ मध्ये लग्न झाले होते वाहिनी नागपूर , इतवारी च्या सोमकुंवर कुटुंबातील . गरीब पण सोज्वळ कुटुंब . मी बरेचदा वाहिनी बरोबर त्यांच्या माहेरला गेलो . उत्तमोतला उत्तम पाहुणचार , उठबस करीत असत . वाहिनी चा भाऊ रेल्वेत गॅंग मन , मामा सुद्धा गॅंग मन . दोघेही सज्जन आणि वाहिनीची वाहिनी तर अतिशय चांगली . वाहिनी ला एक लहान बहीण होती . महा बडबडी .
दादा वहिनींनी मला मुलं प्रमाणेच सांभाळले . त्यांना एक मुलगी झाली . रेखा तिचे नाव . अतिशय लाडात वाढली . ते दिवस फारच रम्य होते !
सावनेर चे नौकरदार , चांगले लोक जे बाहेरून आले होते ते सावजी च्या चाळीत राहायचे . हि चाल सावनेर रेल्वे स्टेशन च्या ठीक सामने होती . तीन साईड ला सहा सहा ची ३० -३५ फुटी तीन खोल्याची परसात चाल . माहित चांगला ६० -७० चौरस फुटाचा ग्राउंड एका कोपऱ्याला विहीर आणि चाळीचे संडास .दोन्ही बाजूला छोट्या गेट .चाळीतले पोर ग्राउंड मध्ये बॅडमिंटन खेडयाची . चाल मालक सावजी चा सावनेर मध्ये मोठा दरारा होता . त्याची खूप प्रॉपर्टी होती . तो मोट्या कांब मिश्या ठेवायचा आणि मिशीला पीळ देत राहत असे . आमच्या चाळीत आम्ही , तहसील आफिस चा कुलकर्णी शापायी , टेलेफोन खात्यातील धांडे , अनिल टंक चे आई वडील , बहीण भाऊ , कडू पाटील चे शिकणारे मुलं , त्यांची पत्नी कडू पाटलीन बाई , त्यांचा नौकर , रेल्वे चे बाबू मेश्राम आमच्या कॉलेज थे प्राध्यापक इसाक , तिवारी , ठाकरे राहत असत .
ते दिवस लाल गुंजी चे होते . कंट्रोल मध्ये लाल गुंजी , अमेरिकेन गहू भेटत होते , खूप दुष्काळ पडला होता . इंदिरा गांधींनी तेव्हा लाल गुंजी , अमेरिकन , गहू , मका आयात करून लोकांना खायला घातले . असे ते जिकरीचे दिवस !
अनिल टंक चे वडील लाधुभाई रेड आकसायीड चे पुरवठादार , मायनींग चा पट्टा होता . आर्थिक सुस्थिती .अनिल चे घर आमचे घर आमने सामने , तो त्याचे वडील , आई , एक मोठा भाऊ एक लहान भाऊ व सरावात लहान बहीण . ते मूळचे गुजराती , आईला बा आणि वडिलांना बापू म्हणत . बापू लाधुभाई रेड आकसायीड चे रेल्वे ला पुरवठादार , खान पट्टा असेलेले. मी सुद्धा त्यांना बापू , बा म्हणायचो . मोठा भाऊ रमेश नुकताच खापरखेड्याला बी एस्सी करून लागला होता , अनिल , लहान भाऊ विनोद , लहान बहीण वनिता आठवीत शिकणारी असे हे त्यांचे सुखी कुटुंब ! २४ तासातून १८ तास अनिल आणि मी सोबत सोबतच . तो सुद्धा माझ्याच वर्गात . कॉलेज , फिरणे , मार्केट सर्व साथ साथ .
कॉलेज ला मी फार ऍक्टिव्ह होतो , वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून यायचा . माझे तेव्हाचे अजून काही कॉलेज मित्र होते ते म्हणजे विजय नाईक , मनोहर मोवाडे , गांधी . पण राऊत ,अनिल , विजय , मनोहर म्हणजे खास मैत्री आम्ही त्यांच्या शेतीवर जायचे , हुरडा खायचे , दोन सायकिली वर चार जण अशी आमची लांब लांब रपेट असायची . हे सर्व मित्र सधन , श्रीमंत घर ची . माझा अजून एक मित्र होता तो म्हणजे कापसे तो इसाक सरांना उलटे करून कसाई म्हणायचं . जवळ जवळ सर्व गाव मला आता कॉलेज चा होतकरू विध्यार्थी म्हणून ओळखत असे . गोसेवाडे सर म्हणायचे राऊत पोस्ट ग्रॅजुएट होऊन या याच कॉलेज ला प्राध्यापक व्हा . इकॉनॉमिक्स मध्ये मला जास्त गुणामुळे पारितोषिक मिळत असे . पुढे मी बी कॉम फायनल साठी नेवजाबाई हितकारिणी कॉलेज , ब्राह्म्हपुरी ला गेलो , एम कॉम साठी नागपूर ला जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर ला आलो , दुसऱ्या वर्षी मुंबई ला रेल्वे ऑडिट आफिस मध्ये कामाला लागलो . तेव्हा पासून जे सावनेर सुटले ते सुटले . सावनेर ला जाऊ शकलो नाही . वनिताचे नागपूरla लग्न झाले हाल वर तेव्हा पत्रिका अली होती , अनिल चे लग्न रायपूर ला झाले तेव्हा सहकुटुंब मी रायपूर ला गेलो होता . नंतर संपर्क झाला नाही . २००२ मध्ये मी त्याला पात्र लिहले त्याच्या बायकोने म्हणजे वहिनींनी लिहले ते बरेच वर्षय पूर्वी नागपूर सावनेर रोड असिसिडेन्ट मध्ये मरण पावले आणि त्यांना मुली आहेत , मोठ्या मुलीच्या लागणी नंतर पत्रिका आली . घराचा माणूस निघून गेला कि कशी वाईट अवस्था रडत रडत सांगितले तेव्हा मलाच रडू यायला लागले दोन हजार रुपये मी त्यांना दिले , अधिक असते तर अधिक दिले असते . आता मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती .
दुःख एवढाच , मित्र अनिल , मी फार काही करू शकलो नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत

Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Sunday, 25 November 2018

सर्वांचे लाडके आप्पासाहेब  उर्फ विजय विसपुते

आप्पासाहेब  म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा  फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब  खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ  आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा  च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता !

नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल्याण पूर्वेत बहुजन एडुकेशन फौंडेशन  ऑफ इंडिया या संथचे संस्थापक अध्यक्ष होते , नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा काढली होती नाव होते पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल . मेश्राम नावाचे बी एस एन एल मधून डावी. इंजिनीर च्या जिम्मी बाग परिसरात ४ खोल्या २० हजार डिपोषित देऊन घेतल्या होत्या तिथे अनेक मानवर शाहू  महाराजांच्या जयंती चे दिनी शाळेचे करपे यांच्या घरी मोठ्या हाल वर केले होते . बहुजन या उक्ती प्रमाणेच संस्थेत, ब्राह्मण सोडून इतर जातीचे २० सदस्य होते , एन एस जगजापे  संस्थेचे  सचिव , ए जि आफिस मध्ये अकाउंट्स ऑफिसर होते तर नेटिविस्ट राऊत , आई  टी आई  मध्ये अकाउंट्स / ऑडिट आफिसर . जोधे , तलमले  तेली समाजाचे होते तर गोन्नाडे कोष्टी समाजाचे होते . कोळी समाजाचे होते तर तामिळनाडूचे   एक इंजिनेर होते , मेश्राम , माटे, एल एन  खापर्डे,
अशी  हि बहुजन मंडळी

शाळेला कायम विनाअनुदान तत्वावर शासकीय मान्यता चौथी पर्यंत , सातवी पर्यंत चा पर्याय खुला पण मुळेच मिळेनात . वर्गात ५ , १० , १५ ,, २० मुले , फी सर्व शाळेपेक्षा कमी , सोयी नुसार द्या एवढी शिथिलता , मारिया , नायर , एलिझाबेथ , सॅन्ड्रा ,  मोरे सारखे चांगले इंग्रजी , मॅथ्स चे शिक्षक , खुद्द नेटिविस्ट ची दोन्ही मुले याच शाळेत जेणे करून विश्वास बसावा आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही . पण विश्वास ठेवेल तो बहुजन समाज कसला ? रास्ता वाढी इमारत पाडली, आम्ही रस्त्यावर आलो , तीन वर्ष्या पूर्वी अनाथपिंडक सुरू केले दहा अनाथ मले, एक माउली ठेवली स्वतःच्या खर्चाने दहा मुलाचा घरी ठेवून सुद्धा सांभाळ केला पण विस्वास ठेवणार तर तो बघून समाज कसला . हो डॉक्टर शेळके निशुल्क तपासायचे तर  डॉक्टर दिलीप मेंढे कुटुंब कधी या पोरांना जेवायला बोलवायचे . सिंधी , मराठा , महार , मातंग अश्या समाजातील हि मुले होती . सरकारी ४० हजाराचे अनुदान मान्य झाले अट  ५०० चौरास फूट बांधकाम असलेली ४ खोलीचे ठिकण दाखवा . कुठन आणायची ? शाळेला जागा नाही , अनाथ मुलांच्या गृहाला जागा नाही , वरून सदश्यची माल्लीनाथी , तुम्हाला कोणी सांगितले होते हे करायला ! तुम्ही पाहत बसा ! आम्ही सही करणार नाही , ऑडिट लांबणीवर , विलंब अस्या किती तरी समश्या ! त्या वेळी संस्थेत साधे सदस्य हि नसलेले विजय विसपुते म्हणजे जिवलग मित्र , आपले दुःख सांगा ते निदान एकूण घेऊन दिलासा देतील याचे कारण म्हणजे नेटिविस्ट चे चाललेले निरगर्वीष्ठ समाज कार्य ते मूळ भारतीय विचार मंच , ब्लू व्हील क्रॉस अश्या संघटनेत आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या स्थापने पासून  त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून सांभाळलेली जबाबदारी  व त्यानून निर्माण झालेला विश्वास होता .

आप्पासाहेब  विसपुते नेहमीच नेटिविस्ट डी डी राऊत , गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांच्या खांद्याला खांदा लावून , एकटे नव्हे तर सह कुटुंब उभे राहिले ते नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कोणतेही काम असो त्यात ते संस्थापक म्हणून राहिले . ब्लू व्हील क्रॉस हि नैसर्गिक आपत्ती जसे पूर , भूकंप  , मानवी अत्याचार , जाळपोळ , जातीय , धार्मिक भांडणे यात होरपडणारा बघून समाज या साठी निर्माण केली होती , डॉक्टर दिलीप मेंढे यांनी सुद्धा निशुल्क रोग निदान शिबिराला बाबा साहेब उद्यान येथ आपली सेवा दिली आहे . आम्ही मुद्दाम  निळी हाप पॅन्ट व पांढरी ती शार असा ब्लू व्हील क्रॉस चा ड्रेस ठेवला होता . समजा कार्यात लाज कसली हा आमचा विस्वास आहे त्या वेळी आम्ही दहा ची एक युनिट केली होती आणि सकाळी दादासाहेब उद्यानात हाप पॅन्ट घालून जात असू . संघटनेत त्याग आणि निसंकोच असले पाहिजे हे अप्पासाहेब  वीसपुतेंचे मत होते .

विजय विसपुते पुढे एका शासकीय कंपनीत बायलर विभागात नौकरी का लागले आणि मागील वर्षी निवृत्त झाले . त्यांचं लहान बंधू के डी एम सि मध्ये कामाला आहेत आते ते सर्व वेळ समज कार्याला देतात . मुलगा डॉक्टर झाला आहे मुलगी ग्रॅज्युएट होऊन पुढे शिक्षण  घेत आहे , विसपुते ताई हसत मुखाने यजमानाच्या समाज सेवेला यथा शक्ती हातभार लावत असतात , त्याच्या कडे येणारे जाणारे , मित्र परिवार अजून वाढलेले आहे हे त्यांच्या प्रेमळ वृत्ती मुळे .

मध्यंतरीच्या काळात समाज माध्यमावर टाकलेल्या एका माहितीवर लाईक करून कॉपी केल्यामुळे कोणीतरी तिवारी नावाच्या माणसाने एफ  इ आर करून त्यांचे वर गुन्हा नोंदविला विषय , माहिती  जुनी आहे , सत्य आहे पण डोक्याला त्रास . गोटे सर , नेटिविस्ट राऊत नि त्यांना काहीच दिवस पूर्वी सांगितले . घाबरू नका , मी टाकतो ती पोस्ट , करू द्या माझेवर काय ती कारवाई . सत्याला भीती कसली ! फुलेंचे वारीस घाबरत नसतात ! असे हे आमचे आप्पासाहेव विजय विसपुते नेटिव्ह पीपल्स  पार्टी चे संस्थापक कोषाध्यक्ष अजूनही ठाम आहेत अढळ आहेत कारण ते आप्पा साहेब आहेत !

नेटिविस्ट डी डी राऊत
 

Saturday, 24 November 2018

वीरसिंह एक लड़ाकू योद्धा :

बात सन १९८० से शुरू होती है नेटिविस्ट डी डी राउत सेंट्रल रेलवे , मुंबई में ऑडिटर के हैसियत से डायरेक्टर ऑफ़ ऑडिट ऑफिस में काम करते थे और इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज लिमिटेड , नैनी , अलाहबाद में डेपुटेशन पर सहायक एकाउंट्स अफसर के पोस्ट पर गए थे तब वह वीरसिंह जी से मुलाकात हुवी। वे सहायक मैनेजर एकाउंट्स के पद पर कुछ ही दिन पहले नियुक्त हुवे थे। वे दिल्ली से थे और नेटिविस्ट राउत मुंबई , महाराष्ट्र से। महाराष्ट्र के लोगो का तब बड़ा आदर किया जाता था। दिल्ली भी छोटी मानी जाती थी और महाराष्ट्र के लोगो को ज्ञानी और सुसंकृत इस का कारण एक ही था महाराष्ट्र में गुंडगर्दी , दहेज़ के उत्पीड़न , बलात्कार , खून , रंगदारी जैसे अपराधोमे मुंबई , महाराष्ट्र बहुत पीछे थी और उत्तर भारत , खासकर उत्तर प्रदेश बहुत आगे था।

नैनी ऑफिस में बहुत जल्द दूसरे सहयोगी ऑफिसर से पहचान हो गयी। हमारे विभाग के प्रमुख के जी गुप्ता थे जो डिप्टी मैनेजर थे और जल्दी ही मैनेजर हो गए थे। हमारे अकौंट्स डिपार्टमेंट के प्रमुख थे सेन साहब और जनरल मैनेजर थे खन्ना साहब। मिश्रा एडमिन डिपार्टमेंट के प्रमुख और हमारे एकाउंट्स डिपार्मेंट में चीफ मैनेजर की पोस्ट पर पांडे थे जो बड़े दबंग माने जाते थे और और मैनेजर कपूर साहब थे जो सेल टैक्स , एक्साइज ड्यूटी आदि मेटर देखतेथे। वे आर्य समाजी थे।

जातिवाद बड़े उफान पर था। ब्राह्मण वर्सेस बनिया लॉबी थी। और पिछड़े लोगो की हालत बहुत ख़राब। एक और पिछड़े एकाउंट्स अफसर थे वर्मा , राजस्थान से आये थे , एम् कॉम फर्स्ट क्लास थे। लेक्चरर की नौकरी छोड़ कर आई टी आई में आये थे , बड़े सुस्वभावी , मेहनती थे उनको पे रोल डिपार्मेंट का एकाउंट्स अफसर बना दिया था और ऊके बॉस मदरसी ब्राह्मण थे और निचे एक दूसरा ब्राह्मण अधिकारी। सारे बोझ बस वर्माजी ढोये जा रहे थे।

इंजिनीरिंग साइड में डी यु नगराले , शशांक , दास पिछड़े लोग थे और स्टाफ में मेश्राम , वंजारी , बोरकर , सोगे , सोमकुंवर ये महाराष्ट्र से पिछड़े स्टाफ काम लार रहे थे। महाराष्ट्र के पिछडो के सहयोग से बाद में नैनी में बामसेफ नाम के संघटन शुरू हुवा था जिस में मौर्य, पासी आदि स्थानीय जुड़ कर एक शसक्त यूनिट बन कर उभर आयी थी।

नेटिविस्ट राउत के डपार्मेन्ट की हालत तो बहुत ख़राब थी एक दबंग सिंह अकॉउंटट थे जो बस हफ्ते के हफ्ते आया करते थे और अटेंडेंस रजिस्टर पर सही जार थे थे। एक उपाध्यय थे उसका शहर में मिठाई का दुकान था और एक और स्टाफ था जो अपंग था और एक स्टाफ था जो ऑफिस के लान पर लेता रहता था। अब सारा काम नेटिविस्ट के जिम्मे था। सेल अकॉउट्स का अफसर नेटिविस्ट डी डी राउत।

सब काम मानुअल। लेजर लिखो , फसिट मशीन पर टैली करो , टैक्स निकला , स्टेटमेंट बनावो , कपूर साहब को स्टेटमेंट दो। स्टाफ की ये हालत , बस काम होना चाहिए। गुप्ता साहब कहते थे सुधार करने की चेष्टा ना करो। जैसा है चले दो। हमने कहा नहीं चलगा। अक्कोउटेन्ट सिंह को रोज आना पड़ेगा , कुछ काम करना पड़ेगा नहीं तो हम उसके नाम जे आगे रेड क्रॉस कर देंगे। अकाउंटेंट सिंह ने हमारे ऊपर बन्दुक तानी , कहा बाहर निकल , गेट पर आये दिन मारपीट होती थी , खून होते थे तब हम में कहा जो करना है कर , नौकरी चाहिए , तन्खा चाहिए तो कुछ काम करना होगा। नेटिविस्ट अङ्ग रहा सिंह आधा दिन आता रहा , दूसरे स्टाफ भी कुछ काम करें लगे।

सोबतिया बाग , करेली कॉलोनी में हम रहे। वीर सिंह ने तब एक बड़े भाई जैसे साथ दिया। कहा घबरावो मत। ये लोग कुछ नहीं कर सकते। वीर सिंह भी काफी मुखर होने के कारण लड़ई में काफी पीछे नहीं रहे , पंडित वादी लोग उनके टेबल पर रोज कचरा रहते थे वे सन्ति से उसे हटवाते , सिपाही जान बुज कर गायब हो जाते थे , पण्डे , सेन से वे लड़ जाते थे पर वर्मा जो पे रोल के अकाउंट ऑफिसर थे वे ये सब बर्दास्त नहीं कर सके, नौकरी छोड़ , नीमच , राजस्तान में फिर लेक्चरर के नाते गए। हमारे एक दूसरे भाई अलाहबाद के एकाउंट्स जनरल ऑफिस से एकाउंट्स ऑफिसर थे , अस ए अस थे डेपुटेशन पर अस्सी मैनेजर के हाशियत से आये थे उनका नाम था लाल। हम उन्हें लाल साहब कहते थे। वीर सींग , राउत , लाल , वर्मा एकाउंट्स में अधिकारी सब बैकवर्ड , सब को परेशानी। लाल साहब डेपुटी मैनेजर की पोस्ट चाहते थे , नहीं दी , वापिस गए एडिशनल डायरेक्टर जनरल अकॉउट्स बने , रिटायर हुवे , अच्छा हुवा आयी टी आयी में नहीं रुके ! नेटिविस्ट राउत अब्सॉर्ब हो कर मुंबई आफिस आये।

वीर सिंह जो बहुत आगे जा सकते थे , किसी न किसी कारण डिप्टी जनरल मैनेजरki पोस्ट से रिटायर्ड हुवे। पर सच बात तो ये है की वे बहुत धार्मिक प्रवृत्ति के रहे है , उन्होंने जातिवाद , वर्ण वाद को कभी नहीं माना , ट्राइबल से शादी की जो धर्म से क्रिस्चियन है। बहुत ही शालीन और मिलनसार व्यक्तिमत्व है भाभीजी का , उनके एक पुत्र है जो विकलग है उसे पढ़ा या , एम् अस डब्लू कराया जिन का नाम तपन है वो आज वेलफेर ऑफिसर के हैसियत से काम कर रहे है। फॅमिली को वीर सिंगजी ने पहला और अग्रक्रम दिया फिर बौद्ध धर्म और फिर समाज कार्य , राजनीती बाद में ! पर उनकी लड़ाकू वृत्ति ही के कारण वो अपने बच्चे को उच्च शिक्षत बना सके। जब उनका बच्चा ऍम अस डब्लू कर रहे थे वे खुद उसके साथ पाली में एम् ए कर रहे थे।

अभी पिछले हप्ते ९ साल के बाद उनका मुंबई आना हुवा। ७३ के हो चुके है , तपन को मुंबई घूमना चाहते थे। विटी स्टेशन के पास होटल में रुके थे भाभीजी , तपन के साथ पैगोडा आदि स्थान घूम आये। एक दिन इन्होने हमारे लिए निकला। हम धन्य भाग हुवे । कल्याण में उन्होंने कुछ स्तान देखे। बुद्ध भूमि फाउंडेशन का विस्तीर्ण २२ एकड़ परिसर देख कर बहुत प्रसन्न हुवे , प्योर वेज है पर फॅमिली मेंबर जो भiये वो खाये।
हमारे अहो भाग्य लड़ाकू योद्धा वीरसिंह हमारे यहाँ पधारे , कुछ समय दिया। हम और हमारी फॅमिली अनुग्रहित हुवे !

नेटिविस्ट राउत

Thursday, 22 November 2018

अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे :

भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले .

एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला !

कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक  संस्था , कार्यकर्ते , विचारवंत , लेखक , अभ्यासक याचा घनिष्ठ संबंध आला . नागसेन मंडळ , जागृती मंडळ असे नामांकित मंडळ , धार्मिक , राजकीय विचार सरणी चे ते निस्पृह अभ्यासक बनले . स्वतः त्यांनी त्यांच्या पत्नी ना उच्च शिक्षेत  व्हावे म्हणून प्रवृत्त करून मॅट्रिक पासून  एम  ए  पर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली आणि वेळ प्रसंगी स्वतःचे पायावर उभे राहता येण्या साठी इतर डिप्लोमा कार्याला लावले , अर्धवेळ नौकरी करू दिली .

आपल्या पाठ च्या लहान भावांची जबाबदारी समजून त्यांनी त्यांच्या दोन लहान भावांना मुंबई ला घेऊन आले ,त्यांना स्वतःचे पायावर उभे राहावे म्हणून हर संभव  प्रयत्न केले , कमी आवक , जास्त खर्च , मेळ जुडेना म्हणून घरीच एक जुनी प्रेस घेऊन , प्रिंटिंग प्रेस , डीटीपी चा व्यवसाय सुरू केला , प्राध्यापकी नंतर सर्व वेळ ते स्वतः प्रेस चालविण्यात , खिळे जुळविण्यात , प्रूफ रेड़ीन्ग , शुद्ध लेखन आणि गटठे  पोहचविणे आदी कामे केली भावांना योग्य मार्गी लावून ते थांबले नाहीत तर महाविद्यालयातून बी एड , एम  एड च्या विध्यार्त्याना घडवीत गेले  त्यांना फुले , आंबेडकर , गांधी , मार्क्स  चा तुलनात्मक अभ्यास कसा करावा इथं पासून तर आज काय राजकीय पक्ष असावा येत पर्यंत त्याच्या विचाराची व्यापकता राहिली आहे .

अस्या या कुछ कर जाये वयात त्यांचा नेटिविस्ट डी डी राऊत बरोबर  परिचय झाला . आज हा परिचय ३० -३५ वर्ष जुना असला तरी तो आज केवळ परिचय राहिला नाही तर घनिष्ठ मित्रता , वैचारिक एकरूपता  झाली आहे .

८० - ९० च्या दशकात नेटिविस्ट डी डी राऊत यांनी सुरु केलेल्या  अगदी वर्ष सांगायचे झाल्यास १९८७  साला पासून मूळ भारतीय विचार मंच या वैचारिक व्यासपीठ वर वक्ता , मार्गदर्शक म्हणून जवळीक झाली . मूळ भारतीय विचार मंच चा १९९० साली पहिला अंक काढला तुथून नेटिविस्ट डी डी राऊत , प्राध्यापक  गोटे , के जि पाटील, विजय विसपुते , निरंजन पाटील , प्राध्यापक औचारमाल . जगझापे , बोराडे अशी मंडळी जमू लागली . पुढे ब्लू व्हील क्रॉस हि संस्था उभी राहिली , शाळा , सहकारी संस्था अश्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन डी डी राऊत येत तेव्हा रोज एक नवी संस्था काढणारे राऊत असे उपहासाने ज्यांच्या कडे बघितले जाई त्या राऊत बरोबर हि मंडळी हि उपहासाचा आणि टीकेला सामोरे गेली . तरीही पुढे नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार हा नव विचार घेऊन १९९२ साली १५ आगस्ट रोजी  नेटिव्ह पिपल्स पार्टी प्राद्यापक गोटे सर यांच्या घरी प्रांगणात झेंडा वंदना चा मुहूर्त साधत  नेटिविस्ट डी डी राऊत , यांचे हस्ते नारळ फोडून स्थापन केला गेला तेव्हा पासून प्राध्याक गोटे सर नेटिव्ह पीपल्स पार्टी चे सेक्रेटरी जनरल झाले ते आज सुद्धा कायम आहेत !  पक्षाला इलेकशन कमिशन , दिल्ली ला नोंदणी केली , इंडियन नेटिव्ह चार्टर नावाचे पाक्षिकं गोटे सरानी काढेल , चालविले ते संपादक , मुद्रांक, प्रकाशक  तर आहेतच शिवाय ,वजन मापे परवाना धारक संघाचे काम करीत  असताना त्यांनी सरकारी , पोलीस  , कोर्ट कसे भ्रस्ट असतात हे जवळून पाहिले आहे . कँसुमार  फोरम , माहीत अधिकार , हुमान राईट चे काम करताना त्यांना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट , दिल्ली ने त्यांना , मानद प्राद्यापक म्हणून त्यांना सम्मानित केले आहे .

नौकरी करीत असताना त्यांनी उच्च शिक्षण कडे दुर्लक्ष केले नाही . ते शिक्षण  शास्त्रात  पी एच डी  मिळवून संधी मिळताच नागपूर विध्यापिठात प्रपाठला म्हणून नियुक्त झाले , पुढे विद्यापीठात हेड आफ द  डिपार्टमेंट म्हणून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि पुढे काही काळ ते वर्धा  गांधी इंटरनॅशनल विद्यापीठात काही काळ मानद प्राध्यापक म्हणून राहिले .

आता गोटे सर नागपूर ला स्थायिक झाले आहेत . त्यांना दोन उच्च शिक्षित मुले आहेत . कर्तृत्ववान आहेत , स्वतःच्या पायावर उभे आहेत . या वर्ष्या पासून त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना ताई नी लहान मुलांची शाळा काढलेली आहे तिथे हि मदत करून गोटे सर समाजाच्या प्रत्येक काम साठी हजर असतातच आणि ते नेटिव्ह विचार वाहून घेतलेले नव्हे संस्थापक असे असे अष्ट पैलू व्यक्तिमत्व , गुरुवर्य म्हणून   नेटिव्ह पीपल्स पार्टी , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , हिंदू धर्म सभा आदी ना लाभलेले व्यक्ती मत्व आहे , हे आमचे भाग्य आहे !

२३ नोव्हमेंबर आज त्यांचा वाढ दिवस आहे हा दिवस नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट गुरुवर्य दिवस म्हणून सह स्नेह, कृतज्ञ भावाने   अर्पण करतो !

गोटे सर आपणास दीर्घायुष्य , उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Tuesday, 13 November 2018

दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे
इथे दलदल आहे सावधान अशी पाटी आमच्या पूर्वजानी वैदिक ब्राह्मण धर्मावर लावली आहे . तेव्हा त्यात शिरून दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे . आता हिंदू नि एकच करायचे आहे ते म्हणजे हिंदूंचा एकच धर्म ग्रंथ बीजक आहे हे मानणे आणि बहादुरीने हिंदू धर्मात जाती , वर्ण , ब्राह्मण नाही हे मान्य करून असे नेटिव्ह सरकार सत्तेवर आणणे कि जे नेटिव्ह लोकांना १०० आरक्षण देईल म्हणजे ३ टक्के विदेशी ब्राह्मिन हे हिंदू नाहीत , हिंदुस्थानी नाहीत हे अधिकृत रित्या सरकारी धोरण म्हणून जाहीर करील , वर्ण , जात हे सर्व सरकारी रेकॉर्ड मधून हटविल आणि जात , वर्ण सांगणे , विचारणे गुन्हा ठरवून कठोर शिक्षा ची तरतूद असलेला कायदा करील . ३ टक्के विदेशी ब्राह्मण हे देश शत्रू असल्या मुळे ब्रिटिश सारखे भारत छोडो असे त्यांना सांगितले जाईल .
हिंदू धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म हे वेग्वेगडे आहेत आणि विदेशी ब्राह्मण हा देश सोडून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म - अधर्म ते त्यांच्यात पाळू शकतील , वर्ण आणि जाती ची उतरंडी चतुर्वेदी , त्रिवेदी , द्विवेदी , वेदी आणि अस्पृश्य शर्मा , मिश्रा , वाजपेयी, गडकरी , फडणवीस वगैरे याना ठरवून ते तसे वागू शकतील , ते कुठे जातील जावे हे टिळक , नेहरू आदी नि त्यांना सांगितले आहेच .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

Sunday, 11 November 2018

अध्यात्म -दर्शन शास्त्रों में ईश्वर तत्व

प्राय- हमारे धर्म शास्त्री एवं प्रवचन करता यह कहा करते हैं की हमारे धर्म शास्त्रों में ऐसा लिखा है. तो आइए देखें की हिंदू धर्म में कितने शास्त्र हैं तथा उनकी मुख्य


विषय वस्तु क्या है.
हिंदू धर्म दर्शन में भारतिया महर्षियों ने जिन 6 दार्शनिक सीधांतों ( 6 Philosphies of thoughts ) की रचना की वे हैं –

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन

2. - महर्षि पतंजलि द्वारा द्वारा रचित योग दर्शन

3. - महर्षि गौतम द्वारा रचित न्याय दर्शन

4. - महर्षि कनाद द्वारा रचित वैशेषिक दर्शन

5. - महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्व मीमांसा

6. - महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्र्तार मिनांसा जिसे ब्रह्मसूत्- र भी कहते हैं

यह सभी दर्शन छोटे छोटे सूत्रों के रूप में हैं तथा सभी का मुख्य उद्देश्य दुखों के मूल कारण अज्ञान को नष्ट कर मनुष्य को सत्य ज्ञान की प्राप्ति करना है- प्राचीन ऋषियों द्वारा सत्य एवं ज्ञान की खोज का नाम ही दर्शन है

1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन सबसे प्राचीन दर्शन माना जाता है सांख्य दर्शन ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानता है आत्मा को ही ब्रह्म कहा है जो अनंत माया से आबध रहती है- महर्षि कपिल ने त्रिगुण माया & सत्व रज और तम की भी व्याख्या की है जो श्रिस्टी (Universe ) का मूल उपादन कारण है

2. महर्षि पतंजलि का योग दर्शन-& महर्षि पतंजलि को भी व्यकिवादी ईश्वर में विश्वास न था] उन्होने अपने योग दर्शन के 27वें सूत्र में लिखा है””तस्य वाचक प्रणव:”” उस ईश्वर नमक चेतन तत्व का अस्तित्व का बोध करने वाला शब्द ध्वनात्मक प्रणव “ओम” है]

3. महर्षि गौतम ने अपने न्याय दर्शन में पराभौतिकता- ( Methphysics ) को विकसित एवं परिभाषित किया- इस दर्शन में की गयी न्याय की परिभाषा के आधार पर न्याय करने की पढ़ित (Principle ) का निर्देश है यह दर्शन ईश्वर तत्व, धर्मशास्त्- र, मानोविज्ञा- न, तर्क एवं परा भौतिकता की तार्किक एवं वैज्ञानिक व्याकया ( Define) करता है

4. .वैशेषिक दर्शन के रचीयता महर्षि कनाद भी अपने दर्शन में ईश्वर को कोई स्थान नहीं देते हैं. उपनिषदों के ऋषियों ने जीव को ही ब्रह्म कहा है- उन्होने भी आत्मावलोकन- पर ही बल दिया है. इस संसार के संभवतः वो पहले ऐसे वैज्ञानिक थे जिन्होंन- े यह प्रतिपादित- किया की प्रतेयक (Every Particle) पदार्थ छोटे छोटे कनो से मिलकर बना है जिसे अणु कहा. इस प्रकार से इस जगत का मूल भौतिक कारण अणु है.

उन्होने अणु से भी सुक़चम (small) कण जिन्हें आज नूत्रोन (Nutron) कहते हैं का भी सबसे पहले विश्व का परिचय कराया इसलिए कनद (Kanad) को विश्व का सबसे पहला अणु विज्ञानी (First Nuclear scientist of the world ) कहा जाता है. महर्षि कनाद के अनुसार इस समस्त ब्रह्मांड में 9 ऐसे तत्व हैं जो विश्व ब्रामंड को गति प्रदान करते हैं वो हैं पृथ्वी, जल] अग्नि] वायु] आकाश, समय, दिशाएं, तथा बूढ़ी अथवा मन.

5. महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्वा मीमांसा- महर्षि जैमिनी महर्षि वेदव्यास के शिस्य (Disciple) थे. मीमांसा का अर्थ है वेदों में बताए गये विभिन्न कर्मों के तार्किक जाँच पूर्वा मीमांसा वेद निहित धर्म की व्याख्या करता है जिस से मनुष्य को सुक्ख और शांति प्राप्त हो सके पूर्वा मीमांसा ईश्वर की सत्ता पर विश्वास नहीं करता. आत्मसत्ता अर्थात आत्म दर्शन के द्वारा दिव्य आनंद की बात कही है.


6. महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्तर मीमांसा को ब्रह्मसूत्- र भी कहते हैं. वेद बड़े जटिल ग्रंथ हैं अतः वेदों के परम ग्याता महर्षि वेदव्यास ने इस वेदांत दर्शन के द्वारा ब्रह्म विधया को छोटे छोटे सूत्रों के मध्यम से जगत को परिचया कराया. वेदांत ब्रह्म विधया का विज्ञान है जिसमें जगत की श्रीस्टी या ब्रह्मांड के सृजन का ब्रह्म ज्ञान है. इसे वेदांत इसलिय कहा गया है क्योंकि यह दर्शन समस्त ज्ञान का का अंत है जिसको जान लेने के पश्चात कुछ भी जानना शेष नहीं रहता.

इस प्रकार से हम देखते हैं की 6 दर्शन शस्त्रों में से 3 के रचीयता महर्षि कपिल] कनाद तथा जैमिनी ईश्वर की प्रथक सत्ता को नहीं मानते हैं ये हिन्दू के प्राय प्राथमिक दार्शनिक है।

वेद व्यास और उसका शिष्य जेमिनी विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म की चिकत्सा करते नजर आते है जहा वे वेद का समर्थन भी करते है पर खुले आम नहीं। वे वेदांत का सहारा लेकर उसे वेदो का निचोड़ कह कर आम लोगो को गुमराह करते हुवे नजर आते है।

वस्तुता वेद हिन्दू दर्शन या हिन्दू धर्म नहीं। वो विदेशी ब्राह्मण धर्म है जिसे ब्राह्मण अपना धर्म ग्रन्थ मानते है और मनुस्मृति को कानून। यह कानून और धर्म वे सीधे ईश्वर से प्राप्त मानते है जिसे वे ब्रह्मा कहते है। किस की मीमांसा नहीं की जा सकती। अपौरेशि धर्म जहा वेद और भेद हो हो मानव कल्याण के लिए और चिकित्सा के लिए खुला नहीं है।

अब हम पुरातन , सनातन हिन्दू धर्म मान्यता को देखेंगे तो यह नजर आता है गैर ब्राह्मण हिन्दू धर्म सदाहीं ईश्वर और उसे मानव और अन्य रूपों में मानता रहा है क्यों की हिन्दू धर्म अध्यात्म ले साथ साथ सरल समाज का अस्तित्व मानता है। इस लिए आध्यात्म में उसे कभी राम भी कहा जाता है कभी चेतना और उसका अस्तित्व भी सभी में मानता है। हिन्दू धर्म का ये दर्शन कबीर ने अपनी सरल वाणी बीजक में सहज योग नाम से बहुत अच्छी तरह समझाया है।

आज हिन्दू दर्शन उपरके ६ दर्शनों में नहीं देखा जा सकता क्यों की उन पर विदेशी ब्राह्मण धर्मी लोग और उनका ब्राह्मण धर्म का प्रभाव रहा है।

हिन्दू दर्शन में चेतन या राम , माया या नारी अर्थात इच्छा , कण कण में भगवान , नीति धर्म , जैसी करनी वैसी भरनी , जो जो भावे त्यों त्यों खावे , सत्य ज्ञान का दर्शन, जो भाईचारा , समता , भेदभाव विहीन समाज जैसी बाते आती है . #बीजक_दर्शन