Tuesday, 27 March 2018

वार्ना कहाका भाईचारा , कहा की शांति ! सब बेकार है !

मुस्लिम धर्म में भाईचारा है , क्रिस्टी धर्म में प्यार है , बौद्ध धर्म में शांति है , जैन धर्म में अहिंसा है , सिख धर्म में सतनाम है बहुत अच्छी बात है , और भी दूसरे संप्रदाय होंगे जो हिंदुस्तानी गैर ब्राह्मण नेटिव लोग मानते होंगे और उनमे इन धर्मो जैसी ही कोई न कोई खास खूबी होंगी। ये सभी धर्म गैर ब्राह्मण धर्म है जिस में हम समझते है वर्ण और जाती वेवस्था , ब्राह्मण पंडित ,पुजारी , होम- हवन , जनेऊ , ऊंचनीच , भेदभाव नहीं होगा जैसा की विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म में है। जो ब्राह्मण केवल ३ प्रतिशत है वे यहाँ के ९७ प्रतिशत गैर ब्राह्मण हिन्दू , उनका हिन्दू धर्म को तहसनहस कर खुद को हिन्दू घोषित कर बैठा है और दूसरे धर्म जैसे मुस्लिम , सिख , जैन , क्रिस्चियन , बौद्ध इनको भी प्रभावित कर ऊंचनीच , भेदभाव , जातिवर्ण के चपेट में ले चूका है , अब ये धर्म भी विदेशी ब्राह्मण धर्म के सामने हथ्बल हो चुके है , इनकी ताकत विदेशी ब्राह्मण बहुत पहले ही ख़त्म कर चुके है , बौद्ध , जैन , सिख धर्म अदा से २ प्रतिशत तक सिमट गए है यही हल क्रिस्चियन धर्म का है थोड़ा बड़ा धर्म मुस्लिम धर्म है जिसे विदेशी ब्राह्मण ब्राह्मण और गैर ब्राह्मण में बाट चूका है और गैर ब्राह्मण मुस्लिम को ब्राह्मण धर्मी मुस्लिम और वैदिक धर्मी मुस्लिम दिन ब दिन कमजोर कर रहे है , कुल मिला कर आज ९७ प्रतिशत गैर ब्राह्मण नेटिव चाहे किसी भी धर्म में हो , उन धर्मो के अच्छी खूबी के बावजूद हरे , थके , कमजोर महसूस कर रहे है। कुछ हिन्दू से अलग साम्प्रदाय होना चाहते है वे भी आधा एक प्रतिशत लोग है जो नया धर्म बनाना चाहते है जैसे दूसरे गिर ब्राह्मण धर्म है , पर वो एक बात ध्यान दे जब वो धर्म ३ प्रतिशत विदेशी ब्रह्मिनो का कुछ नहीं कर पाए तो नए धर्म वाले क्या कर लेंगे !

यहाँ हम मूल समस्या पर गैर ब्राह्मण ९७ प्रतिशत लोगो का ध्यान आकर्षित करना चाहते है। मूल संशय ये है की जब विदेशी ब्राह्मण विदेशी है और उनका धर्म वैदिक ब्राह्मण धर्म है तो वे हिंदुस्तानी , हिन्दू , हिन्दू धर्मी कैसे हो सकते है ? वे ना हिन्दू है , ना ही हिंदुस्तानी, यह बात हमें मानना होगा की हिन्दू धर्म और ब्रह्मिन धर्म दो अलग अलग धर्म है , अलग अलग लोग है। ब्राह्मण आर्य केवल एक वर्ण सवर्ण है , दूसरे वर्ण जिसे ब्राह्मण अपने से निचे मानते है वे गैर ब्राह्मण है जिसे काम सिपाही , रक्षा , वणिक रहा है वे सभी हिन्दू , हिंदुस्तनि है , आर्य - ब्राह्मण एक वर्ग ही सवर्ण है क्षत्रिय ,वैश्य गैर ब्राह्मण है , ब्रह्मिन धर्मी नहीं। इस लिए विदेशी ब्राह्मण केवल ३ प्रतिशत है बाकी सभी लोग गैर ब्राह्मण नेटिव है चाहे उन्हें विदेशी ब्राह्मण क्षत्रिय, वैश कहते हो वे सभी ब्रह्मिनो के सताए हुवे लोग है चाहे उनपर अत्याचार काम हुवे हो पर हुवे है ये निर्विवाद है ,

जब ये बात स्पस्ट हो जाती है तब एक बात साफ़ हो जाती है ९७ प्रतिष्स्त लोग ब्रह्मिनो द्वारा सताए नेटिव है और वे मूलतः हिन्दू धर्मी है जीना धर्म वर्ण जाती नहीं मानता क्यों की हिन्दू धर्म में वर्ण जाती नहीं है वो वैदिक ब्राह्मण धर्म की उपज है , ब्राह्मण धर्म यानि वेद , मनुस्मृति , वर्ण जाती भेद , ऊंचनीच , ब्राह्मण , जनेऊ , होम हवन ,

हिन्दू धर्म यानि कबीर का बीजक , आंबेडकर का हिन्दू कोड बिल , वर्ण , जाती , ब्राह्मण , ऊंचनीच ये कुछ भी नहीं।

इसे मानकरjis दिन सभी गैर ब्राह्मण जब ये कहेंगे हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं उसी दिन हमारी सभी समस्या मिट जाएगी तब हिन्दू से ब्राह्मण अकाज होगा और विदेशी ब्राह्मण हिन्दुतान का दुश्मन माना जाएगा , नेटिव राष्ट्र का उदय होगा और छोटे मोटे धर्मो को ब्राह्मण उत्पीड़न से मुक्ति मिल जायेगी तब हम कह पाएंगे मुस्लिम धर्म में भाईचारा है , बौद्ध धर्म में शांति ! वार्ना कहाका भाईचारा , कहा की शांति ! सब बेकार है ,

नेटिविस्ट डी डी राउत
अध्यक्ष
नेटिव रूल मूवमेंट

Sunday, 25 March 2018

Hindus worship Native Raja Ram and Shivaji Maharaj because they killed Videshi Demon Brahmins

Shivaji Maharaj killed Krishna Kulkarni and Raja Ram killed Ravan both demon Brahmins. Hindu Religion people worship them because they killed demon Brahmins.

Hindus never liked Brahmin Religion people and never believed that Brahmin Religion people can be good friends.

Brahmins insulted their friend Jyotiba Phule and Rajarshi Shahu Maharaj who was their employer and king.

Native Raja Ram was so popular after killing Brahmin Religion person demon Ravan that he was called as God by Hindu Religion native people. To down grade his image in the eyes of Native people Brahmins falsely inserted a story of Shambhuka killing . It is similar to insertion of story in Shivaji's life that Ramdas was his guru although it is proved now that Shivaji never met Ramdas in his life and never took any Brahmin person as his guru.

Hindus worship these great people because they never hesitated in killing Brahmins of lower and devilish qualities and thinking.

Native Raja Ram and Chhatrpati Sivaji Maharaj represent Native Satya Hindu Dharm and oppose Videshi Brahmin Dharm of ved and Bhed . Ram was from the linage of Hirankashyapu and so was Shivaji Maharaj .

Nativist D.D.Raut,
President,
Native People's Party
Pracharak ,
Satya Hindu Dharm Sabha



Our Message to Nation : Janeu Chodo, Bharat Jodo !

Friday, 23 March 2018

नेटिव अनुशासन :
अनुशासन 1:
जो जय हिन्द कहेगा , जो नमस्कार करेगा ऐसे ही गैर ब्राह्मण लोगो को हम नेटिव रूल मूवमेंट में नेटिविस्ट के नाते लेते है। अनुशासन 1
अनुशासन 2:
जो नेटिविज़्म को अपना गुरु और नेटिव हिंदुत्व को अपना मार्गदर्शन मनता है ऐसे गैर ब्राह्मण जो खुद को नेटिविस्ट कहे ! अनुशासन 2
अनुशासन 3:
नेटिविस्ट अपने नाम के आगे Mr/ Mrs/ Shri /Smt / Ku / Dr./ Prof. Adv. etc के जगह Nv. लिखे ये नेटिविस्ट का शार्टफॉर्म है। अनुशासन 3
अनुशासन 4:
३ टक्का विदेशी ब्राह्मण छोड़कर बाकी जो ९७ टक्का लोग है वे सभी नेटिव है चाहे जिस धर्म के हो, हम सब एक है नेटिव है ! अनुशासन ४
अनुशासन 5:
नेटिव लोग अपने अपने धर्म के साथ साथ सत्य हिन्दू धर्मी धर्मात्मा कबीर के वचनो को सम्मान दे शिलोका पालन करे ! अनुशासन 5
अनुशासन 6:
इन वचनो का प्रचार करे : हिन्दू वोही, जो ब्राह्मण नहीं! हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है! जनेऊ छोडो, भारत जोड़ो! अनुशासन 6
अनुशासन 7:
इन वचनो का प्रचार करे : हिन्दू धर्म : बीजक और हिन्दू कोड बिल विरुद्ध ब्राह्मण धर्म : वेद और भेद, मनुस्मृति ! अनुशासन 7
अनुशासन 8:
तीर का लोहा एक सामान ! नेटिविस्ट डी डी राउत केवल अग्रभाग में एक नेटिविस्ट विचारक की भूमिकi । नेटिविज़्म हम सब का गुरु ! अनुशासन 8
अनुशासन 9:
नेटिव रूल मूवमेंट में रहना है, तो विदेशी ब्राह्मण भारत छोडो कहना है ! अनुशासन 9
अनुशासन 10:
हमारा अधिकार नेटिव रूल! हमारा अभिमान नेटिव रूल! हमारा उद्देश्य नेटिव रूल! हमारा प्राण नेटिव रूल! हमारी जान नेटिव रूल! अनुशासन 10
नेटिविस्ट डी डी राउत
विचारक
नेटिव रूल मूवमेंट

Friday, 16 March 2018

रामदास आठवले ना आमच्या शुभेच्छा ! तेच  खरे आंबेडकरी , तेच खरे रिपब्लिकन !


रिपब्लिकन, आंबेडकरी, दलित ,माई-वादी ,पँथरवादी ,शरदवादी , ठाकरेवादी , मोदी - संघ वादी असे परिपूर्ण आंबेडकरवादी एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे रामदासजी आठवले .

 त्यांच्या जवळ आंबेडकरांच्या सर्व मातृ संघटना आहेत जसे रेपुब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( रुपी ) , समता सैनिक दल ( संसद ) आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( बसू ) .

या शिवाय त्यांचे कडे आंबेडकरांनी स्थापन केलेली शिक्षण संथ पीपल्स एडुकेशन सोसायटी ( पेस ) आणि इतर अनेक संस्था ज्या आज सरकार च्या नियंत्रणात आहेत त्या वर सुद्धा त्याचा डिरेक्टली / इंडिरेक्टली नियंत्रण आहेच . त्यांनी आंबेडकरांच्या सिद्धार्थ विहाराचा हि शिकत असताना चांगला फायदा घेतला आहे , त्यांनी आंबेडकर व माई आंबेडकर याना आपला आदर्श मानून इंटरकास्ट लग्न सुद्धा केले आहे . संघाशी त्यांचे मोदी च्या माधयमातून आता चांगले संबंध निर्माण झालेच असतील . त्यांचा आंबेडकरांच्या विचारावर पक्का भरोसा आहे ते हाडाचे , जातीचे , विचाराचे आंबेडकरवादी आहेत , रेपुब्लिकन आहेत त्यांनी वेळोवेळी आंबेडकरवाद - रेपुब्लिकन वाद मजबूत करण्यासाठी संघर्ष सुद्धा केला आहे

 बहुजन असे शब्द ते टाळत असतात . मायावती व त्यांचे घर यातून विस्तव सुद्धा जात नाही . कांशीराम , मायावती , बसप , बाँफेक  आदी ना त्यांचा  कडक विरोध राहिला आहे भले हि त्या साठी त्यांनी कधी शिवसेना , बाजप बरोबर संधान बांधण्याचा प्रयत्न केला पण ते रेपुब्लिकन पक्ष , आंबेडकर विचार सोडून कधी गेले नाहीत त्या मुळे आम्हाला तेच खरे रेपुब्लिकन , आंबेडकरी वाटतात .

यांच्या पक्षात आता बाळ रेपुब्लिकन लीडर सुद्धा त्यांच्या मुलाच्या रूपाने पुढे   येत   आहेच .

असा  हा  प्रत्यक्ष  रेपुब्लिकन - आंबेडकरवाद  अस्तित्वात असतांना काही लोक उगाच गळा काढताहेत मातृ संघटन वाचावा  वगैरे  वगैरे  . मागचे  अनेक  शतके  रामदास  आठवले हा रेपुब्लिकन - आंबेडकरवाद राबवताहेत  . तरी याना  लोक निवडून  देत  नाही आणि तरी ते ना उमेद  नाहीत  उलट अर्धा टक्का आंबेडकरी - रेपुब्लिकन - बुद्धिस्ट च्या बळावर ते मोदी सरकार मध्ये समाज कल्याण मंत्रालयात स्वतंत्र राज्य मंत्री म्हणून काम करीत आहेत त्या मुळे आंबेडकरवाद - रिपब्लिकन वाद कधी संपेल असे वाटत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा असेल . आंबेडकरवाद - रेपुब्लिकन वाद - बुध्दीस्टवाद  असा हा वाद कायम राहील या बद्धल कुणाला शंका घेण्याचे कारण नसावे

काही तरुण मुले असा हा रेपुब्लिकनवाद - आंबेडकरवाद शास्वत कार्यमग्न  व अजर  अमर असताना अजून कुठला रेपुब्लिकनवाद आणू इच्छितात ते कळेनासे झाले आहे . तरीही ते सुद्धा आंबेडकरांचे जातभाई , वारसदार , माई पुत्र असली मुळे त्यांना सुद्धा त्यांचा अपेक्षित रिपब्लिकन - आंबेडकरवाद जगा  पुढे मांडण्याचे पूर्ण स्वात्यंत्र आहेच कारण संगठन बनविणे , त्या विचारच प्रचार , प्रसार करणे हा त्यांचा व इतरांचाही अधिकार आहेच . या अधिकार नुसारच बहुदा कांशीराम यांनी आपले विचार बसप , बाँफेक  आदी माध्यमातून मांडले . ते  शेडूल्ड कास्ट असले तरी आंबेडकरांच्या जातीचे नाहीत म्हणून आंबेडकर विचारच तीन तेरा वाजविण्याचा त्यांना अधिकार नाही , तो अधिकार फक्त धर्मातरित आंबेडकरी लोकांचाच व आंबेडकर यांच्या जातीचाच आहे असे काहींना वाटते .

कधी काळी आंबेडकर आपणास कबीर , फुले याना गुरु मानीत असता . ते दोघेही सत्य हिंदू धर्मी होते , पुढे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला व बुद्धांना गुरु मानले , हे सर्व गुरु त्यांच्या हिंदू कोडे बिल प्रमाणे सत्य हिंदू धर्मीच .  बुद्धाच्या संघ या शब्दाचा वापर आर अस असं जेवढे करते तेव्हडे कुणीच करी नाही म्हणून ते काही बुद्ध विचाराचे ठरत नाही तसेच बहुजन या शब्दाचे आहे . १९५२ मध्ये दोन रेपुब्लिकन पक्ष अस्तित्वात होते . अश्या शब्दाने हि विचार स्पस्ट होत नाही . भागात सिंग च्या पक्षात सुद्धा रिपब्लिकन शब्द  होता त्यांचे बरोबर ब्राह्मण सुद्धा होते जसे आंबेडकर जोशी , डांगे , लोहिया आदी ना रेपुब्लिकन पक्षात घेऊ इच्छित होते . ब्राह्मण वाईट नाही , ब्राह्मीनवाद वाईट आहे असे आज सुद्धा आंबेडकरी - रेपुब्लिकन म्हणतात . हा विचार तर गांधी आणि इतर ब्राह्मीनवादी पक्ष सुद्धा मांडत होते .

तेव्हा आता हे सर्व बघितले तर असे वाटते केवळ रामदास आठवले हेच खरे आंबेडकरी - रेपुब्लिकन दिसतात , ते गणतंत्र मानतात , घटना मानतात , ब्राह्मण चांगला , ब्राह्मीनवाद वाईट म्हणतात , माई वादी आहेतच . इंटरकास्ट लग्न , मोदी आदी शी चांगले संबंध , बौद्ध आहेत , आंबेडकरांच्या जातीचे आहेत हे सर्व त्यांच्या  फेवर मध्ये जाते . तारू आहेत , पँथर आहेत , लुढकू आहेत , सर्व आंबेडकरी संस्था त्यांच्या कडे आहेत , समता सैनिक दल , संघ सुद्धा त्यांचे बरोबर आहेत तेव्हा आता तरुणांनी त्यांचे हाथ आणि दात दोन्ही मजबूत करावे , दात या साठी कारण ते पँथर आहेत . आता त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा आता बारी असेल यात शंका नाही व अजूनही संघटन त्यांचे बरोबर आहे तेव्हा तेच खरे रेपुब्लिकन तेच खरे आंबेडकरी .

रामदास आठवले ना आमच्या शुभेच्छा ! तेच  खरे आंबेडकरी , तेच खरे रिपब्लिकन ! बाकी नवीन भाजीपाला ! थोड्या दिवसांनी वाळला कि चुलीत  घाला !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट


          

Tuesday, 13 March 2018

आंबेडकरी चळवळीला आमची तटस्थ मदत हवी का ?
बुद्धिस्ट आंबेडकरी नेतृत्वातील भांडणे आपापसात बसून मिटविणे अश्यक्य , त्यांनी मूळ भारतीय विचार मंच च्या तटस्थ मूळ भारतीय विचारवंत नेटिविस्ट डी डी राऊत यांची मदत घेऊन सोडवावी आणि समाजाला दावणीला बांधणे बंद करावे ,
आम्हाला प्रकाश आंबेडकर , रामदास आठवले , जोगेंद्र कवडे , राजेंद्र गवई आदी बुद्धिस्ट आंबेड्करी नेत्यांनी तशी विनन्ती केली तर आम्ही त्यांच्यात मध्यस्ती ची भूमिका निभावू व त्यांना कसे काम करावे त्याचे प्रशिक्षण मूळ भारतीय विचार मंच च्या १ दिवस ते ७ दिवस च्या कार्यशाळेततून देऊ .
आम्ही हे कार्य केवळ आंबेडकरी सामान्य माणूस ब्राह्मीनवादी सरकार च्या अन्यायात भरडला जाऊ नये म्हणू निशुल्क करू .
आमी त्यांच्या पक्षात नसल्या मुळे कोणी कुठे , कसे काम करावे हे अलिप्त बुद्धीने सांगू शकतो जे त्यांच्या समाजाचे हिथाचे असेल .
आम्ही स्वतः नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , नेटिव्ह पीपल'स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी च्या माध्यमातून काम करीत असलो तरी आंबेडकरी समाजाने आमच्या कडे न येता त्यांनी त्यांच्याच पक्ष्याच्या , चळवळीत काम करावे असे आम्ही वेळोवेळी लिहले आहे .
नेटिविस्ट डी डी राऊत
विचारक ,
मूळ भारतीय विचार मंच
मोबा : ९८३३१९२९४४
ई-मेल : daulatraodomajiraut@gmail.com

Saturday, 10 March 2018

आज सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी , शाहिद दिवस आहे , या हिंदवी शूरवीराला आमचे शत शत नमन !


विदेशी मुस्लिम विरोधी राज्यकर्ते आणि विदेशी ब्राह्मण अश्या दुहेरी दुश्मनांना सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी राजे भोसले याना तोंड द्यावे लागले . १४ मे १६५७ ला पुरन्दर किल्ल्यावर जन्मलेले संभाजी आई विना आपली आजी जिजामाता यांचे छत्र छायेत मोठे झाले , ९ वर्ष वय असताना त्यांनी शिवाजी महाराज बरोबर मुगल बादशहा औरंगजेब याच्या आग्रा केला येते तुरुंगवास भोगला व तिथून सुटका झाल्या नंतर आपले वडील शिवजी चे जवळून अवलोकन केले व राजधर्म जाणला . १७ वर्ष्याच्या संभाजी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा गांगा भट नामक काशी च्या ब्राह्मीना कडून कसा राज्याभिषेक झाला आणि कशी लूटमार विदेशी ब्राह्मीनांनी केली कसा अपमान केला हे जवळून बघितले . नंतर ब्राह्मण धर्म , वेद , वर्ण , जाती , ब्राह्मण , जनयु नाकारून एका गोसाव्या कडून शिवाजी महाराजानी करून घेतलेला दुसरा सत्य हिंदू धर्मी राज्याभिषेक सुद्धा बघितला तेव्हाच त्यांनी सत्य हिंदू धर्म व त्यांच्या राज्य कारभाराला पुढे विदेशी मोंगल वैरी राज्यकर्ते आणि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मण या दोघानाही तोंड द्यावे लागणार याची जाणीव झाली आणि तसेच झाले , शिवाजी महाराज राज्याभिषेक नंतर जवळ जवळ ७-८ वर्षे महाराज म्हणून राज्य केले व विदेशी भट ब्राह्मीनानी त्यांचं विष देऊन प्राण घेतल्या नंतर ब्राह्मीनानी शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम याना गादीवर बसविण्याचा कात केला तो उधडुल लावून संभाजींनी राज्य आपल्या ताब्यात घेतले व सत्य हिंदू धर्मी गोसावी कडून राज्याभिषेक करून राज सिंहासनावर विराजमान झाले . छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी ३२ मन सोन्याचे सिंवासन केले होते ते विदेशी ब्राह्मीनानी गायब केले . पुढे विदेशी ब्राह्मीनानी औरंगजेब शी हाथ मिळवणी केली व संभाजी महाराजांचा सत्य हिंदू धर्म व राज्य जवळ जवळ उण्यापुऱ्या ८ वर्ष्या च्या राज्य कारभाराचच्या कालखंड नंतर परत राजाराम ला गादीवर बसवून विदेशी ब्राह्मण पेशवाई मजबूत केली , वैदिक ब्राह्मण धर्म मजबूत केला . संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारा असा सल्ला विदेशी मुघल बादशहा औरंजेब यास दिला . संभाजी चे डोळे फोडले गेले , जीभ छाटली गेली , मुंडके उडविले गेले , त्यांचं मुलाखत्यार स्वामिनिस्ट कवी भूषण याशी हालहाल करून ठार मारले गेले , शवची विटंबना केली गेली ते केवळ छत्रपती संभाजी राजे नि सत्य हिंदू धर्म पुनर्स्थापित केला , सत्य हिंदू धर्मी गोसावी कडून राज्याभिषेक जरून घेतलं म्हणून . विदेशी ब्राह्मण आणि विदेशी मोंडल शत्रूr राज्यकर्ते एक झाले. संभाजी महाराजांना ठार मारले तो दिवस होता ११ मार्च १६८९ केवळ ३२ वर्ष आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभले , २४ वय असताना ते छत्रपती झाले , ८ वर्षे हिंदवी स्वराज्याचे ते राज्यकर्ते झाले , विदेशी मुघल , विदेशी ब्राह्मीना बरोबर लढताना जीवाची शर्थ केली . एक महान राजा , शूरवीर राजा असेच त्यांना म्हणावे लागेल . ते नेटिव्ह होते , नागवंशी होते , सत्य हिंदू धर्मी होते .

छत्रपती संभाजी राजे आपल्याला सत्य हिंदू धर्म राज्यकर्ते व हिंदू राज्य मानत असत . हिंदू राज्य म्हणजे नेटिव्ह राज्य , नेटिव्ह रुल .
संभाजी महाराजांनी आपले शत्रू विदेशी ब्राह्मण अण्णाजी दत्तो व त्यांच्या अन्य ब्राह्मण साथीदाराने हत्ती च्या पायदळी तुळवून ठार मारण्याची साज दिली होती पण पूर्वी त्यांना एक दोनदा शत्रुत्व साठी माफी सुद्धा दिली होती व शेवटी नाईलाज झाला तेव्हा स्वराज्य साठी ठार सुद्धा मारले .

छत्रपती संभाजी महाराज यांच्या छिन्नविछीन शवाला कुणी कांबळे नामक अस्पृश्य म्हणून विदेशी ब्राह्मीनानी बहिष्कृत केलेल्या महार जाती च्या माणसाने वाढू गावी सत्य हिंदू धर्मा प्रमाणे अग्नी देऊन अंत्यविधी केला व त्या अस्थिवर समाधी बांधली . छत्रपती शंभाजी महाराज , कवी कलश व यांचा अंतविधी करणारे शूर वीर कांबळे याच्या समाध्या वाढू येथे पाहायला मिळतात .

आज सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी , शाहिद दिवस आहे , या हिंदवी शूरवीराला आमचे शत शत नमन !

संभाजी -शिवाजी - शहाजी , मालोजी हे कुटुंब मूळ भारतीय , सत्य हिंदू धर्मी , विदेशी ब्राह्मण विरोधी त्या मूळे त्यांचं वेळोवेळी अपमान करण्यात आला . जिजाऊ सारखी कर्तबगार नेटिव्ह महिला जी बहुदा महार असावी व भोसले कुटुंब सुद्धा महार नागवंशी असावे असे दिसते त्या मुळे या कुटुंबाला विदेशी ब्राह्मीना कडून विशेष त्रास सहन करावा लागला . आम्ही या कुटुंबाला , मातेशी जिजाऊ , छत्रपती शिवाजी , छत्रपती संभाजी आणि त्यानंतर झालेले छत्रपती शाहू महाराज ज्यांनी वेळोवेळी आंबेडकरांना मदत केली , मित्र म्हणून वागविले , सामाजिक सुधारणा केल्या त्या सर्वाना मनस्वी आभार देतो .

पण काय हि विदेशी ब्राह्मण शत्रू बरोबरची लढाई संपली आहे ? काय आज हिंदवी स्वराज आहे ? काय आज सत्य हिंदू धर्म आपल्या जातिविहीन , वर्णविहीन , ब्रह्मींविहीन स्वरूपात आहे ? असे प्रश्न आपल्या पुढे आहेत . हे प्रश्न सोडविण्या साठी नेटिव्ह रुल प्रयत्नशील आहे .

आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार दिला आहे . या विचाराने हे सर्व प्रश्न सुटतील असे आम्हाला वाटते कारण हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हा विचार आम्ही मांडतो आहोत , हिंदू वही , जो ब्राह्मण नही असे आम्ही छातीठोक म्हणतो , हेच नाही तर विदेशी ब्राह्मण , भारत छोडो , जनयु छोडो , भारत जोडो हि हाक आम्ही देश्य दिली आहे. केवळ आज एवढेच म्हणायचे आहे वर्थ ना हो छत्रपती संबहिजी का ये बलिदान !

नेटिविस्ट डी डी राउत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
नेटिव्ह पीपल्स पार्टी
सत्य हिंदू धर्म सभा
मूळ भारतीय विचारं मंच
हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी

देशाला संदेश : जनयु छोडो , भारत जोडो !

Thursday, 8 March 2018

On Eve of International Women's Day we salute Queen of Hindo ( Hindustan ) Hindimba
On Eve of International Women's Day we salute Queen of Hindo ( Hindustan ) Hindimba , the courageous Aadiwashi women of ancient Hindustan who ruled forest Kingdom after her brother Hindumb was killed by Bhim in dual fight over her love for Bhim .
Hindimba the young princes , who was married to Bhim later after consent of Kunti mother of Pandavas .
At this movement even the first of Five Pandwas , the eldest Yudhisthir was even unmarried , even before Dropadi . As such she was the first Daughter in Law of Kunti ,
Bhima and Hindimba had a warrior son Ghatotkach who saved Arjuna from the deadliest strike and died himself saving Arjun .
Had he been alive , he must have become Ruler of Whole Ancient Hindustan .
Hindimba , Hindinbi were Adiwashi Nagvanshi like Kunti and therefore Kunti immediately consented to Bhim - Hindimba marriage as both were Native .
In Mahabharata there is mention that Bhim went to Nag Lok when he was drowned in some lake and he was welcomed by Nag Lok as he was son of Kunti , a Nag kanya herself .
Hindimba Devi temple stands in the midst of a sacred cedar forest near the town of Dunghri at the verdant foot of the Himalaya mountains. The sanctuary is built over an enormous rock that juts out of the ground, worshiped as a manifestation of Durga, the "Hill Mother" or goddess of the earth. The temple was constructed in 1553 by Maharaja Bahadur Singh. The interior of the temple is occupied by the large rock and contains no useable space except for the ground floor.
Our Best Wishes to all Native Women on this International Women's Day !
Nativist D.D.Raut ,
President ,
Native Rule Movement
Our Message to Nation : Janeu Chhodo , Bharat Jodo

Saturday, 3 March 2018

लोग हमसे पूछते है " गनिमी कावा " का क्या मतलब होता है , हम कहते है "नेटिव चाल" यह उसका मतलब है। नेटिविस्ट डी डी राउत #नेटिव_चाल